अशोक खरात फार्म हाऊसवर मुलींसोबत दारु प्यायचा, काळ्या कारनाम्यांचं घबाड समोर आलं
नाशिक. दैवी चमत्काराच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधातील प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या एसआयटीसमोर एका चार्टर्ड…
परभणीत ३७ वर्षीय तरुणाचा उष्माघाताने मृत्यू; दिवसभर उन्हात फिरणे ठरले जीवघेणे
नाशिकमध्ये कामानिमित्त वास्तव्यास असलेले ३७ वर्षीय शिवाजी बबन कांबळे यांचा परभणीत उष्माघाताने दुर्दैवी मृत्यू झाला. मूळ परभणीचे असलेले कांबळे हे नाशिकमधील पिंगळे मळा येथे राहत होते. २३ एप्रिल रोजी ते…
1 मेपासून ‘मराठी अनिवार्य’! परवाने रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात रिक्षा-टॅक्सी संघटनेचा एल्गार, मुंबईत बोलावली जाहीर सभा
‘व्यवहारिक मराठी’ सर्व व्यावसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या चालकांना अनिवार्य करण्यासंदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव आणि शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा व टॅक्सी चालक…
लाडकी बहीण योजनेवर मोठा धक्का: अपात्र महिलांकडून 11 कोटींची वसुली, 12,915 लाभार्थी अपात्र
मुंबई. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सुरू केलेली ‘लाडकी बहीण योजना’ पुन्हा चर्चेत आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा मोठा राजकीय…
समुद्रात मोठा खेळ, तेल घेऊन निघालेलं जहाज हायजॅक, भारतीय ताब्यात
अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढतच चालला आहे, एकीकडे इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं देखील स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये नाकेबंदी केली आहे. स्ट्रेट ऑफ होर्मूजची सामुद्रधुनी तेल…
उष्माघाताचा कहर! लातूरमध्ये 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यूचा संशय; मृतांचा आकडा दोनवर
लातूर. जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. औसा तालुक्यातील गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…
रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीवरून वाद वाढला
मुंबई. महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राजकीय मुद्दा बनला आहे. यावरुन राजकीय वादविवाद सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयात आक्रमक भूमिका घेत इशारा दिला आहे.…
ठाणे महिला व बालविकास निधीत ७३ कोटींचा कथित गैरव्यवहार; चौकशीचे आदेश, मंत्री आदिती तटकरे यांचा इशारा
ठाणे. जिल्ह्यातील महिला आणि बालविकास विभागांतर्गत जिल्हा नियोजन निधीत सुमारे ७३ कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून सखोल…
देशात सत्ताधाऱ्यांचेच महिला आरक्षणावर मोर्चे सुरु असताना तीन वर्षापासून जळत असलेल्या मणिपुरात महिलांचा आक्रोश
इम्फाळ. मणिपूरमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या रॉकेट हल्ल्याने पुन्हा एकदा अस्थिरतेला तोंड फोडले आहे. 7 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला, तर 6 एप्रिलला बिष्णुपूर…
गायकवाडांच्या वक्तव्यावर शिंदे गटाची नाराजी; पक्षाने समर्थनास नकार
मुंबई. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना पक्षाने यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.पक्षाचे…










