‘शेतकरी जगला तरच देश जगेल’; दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि पिकांच्या हाकेला न्याय मिळवून देण्यासाठी संजय देशमुख यांच्या नेतृत्वात १३ किमी पदयात्रा
तिवसा, राज माहोरे ( प्रतिनिधी ) : शेतकऱ्यांच्या व्यथा, दुष्काळाची झळ, पिकांचे होत असलेले नुकसान आणि प्रशासनाच्या दारात वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मंगळवारी फत्तेपूर (शिवणगाव) ते तिवसा तहसील…

