देशात सत्ताधाऱ्यांचेच महिला आरक्षणावर मोर्चे सुरु असताना तीन वर्षापासून जळत असलेल्या मणिपुरात महिलांचा आक्रोश
इम्फाळ. मणिपूरमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या रॉकेट हल्ल्याने पुन्हा एकदा अस्थिरतेला तोंड फोडले आहे. 7 एप्रिल रोजी झालेल्या या हल्ल्यात दोन लहान मुलांसह तिघांचा मृत्यू झाला, तर 6 एप्रिलला बिष्णुपूर…
गायकवाडांच्या वक्तव्यावर शिंदे गटाची नाराजी; पक्षाने समर्थनास नकार
मुंबई. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असताना, शिवसेना पक्षाने यापासून स्वतःला दूर ठेवले आहे.पक्षाचे…
चांदीच्या दरात 4500 रुपयांची घसरण, सोने 900 रुपयांनी स्वस्त
मुंबई. लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सराफा बाजारात आज सोने 900 रुपयांनी स्वस्त झाले असून चांदीच्या दरात तब्बल 4,745 रुपयांची घट नोंदवण्यात…
ठाणे स्टेशनवर ‘शिवशाही’ला भीषण आग
ठाणे. रेल्वे स्टेशन परिसरात मोठी दुर्घटना टळली असून ‘शिवशाही’ बसला लागलेल्या भीषण आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली. ठाणे स्टेशनवरील सेटीस ब्रिजवर ही घटना घडली. या घटनेमुळे काही काळ परिसरात…
सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल 22 किलो चांदी गायब
नासिक. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, मंदिरातील नक्षीकामासाठी वापरण्यात आलेल्या चांदीमध्ये तब्बल 22 किलोहून अधिक तफावत…
भोंदूबाबाने चिमुकल्याला दाताने उचलत गरागरा फिरवले, उलटं-पालटं केलं; अकोल्यात अंधश्रद्धेचा कळस
अकोला. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावात अंगावर शहारे आणणारा अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चेतन सुनील मुळे नावाच्या भोंदू बाबाचा उल्लेख समोर आला असून त्याने चिमुकल्यावर जीवघेणे उपचार…
मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय; बायोगॅस धोरणाला मंजुरी, शिक्षण व उद्योग क्षेत्राला चालना
मुंबई. देवेंद्र फड़नवीस यांच्या अध्यक्षतेखाली २२ एप्रिल रोजी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. राज्य सरकारने महाराष्ट्र कॉम्प्रेस्ड बायोगॅस धोरण २०२६ जाहीर करत प्रत्येक जिल्ह्यात…
राज्यात 7 साखर कारखान्यांना NCDC कर्ज नाकारले
राज्यात साखर कारखान्यांना मोठा धक्का; 7 कर्ज प्रस्ताव नाकारले, तर शेतकरी कर्जमाफी अहवालामुळे निर्णयाकडे सर्वांचे लक्ष.









