KDMCचा मोठा निर्णय; पाणीटंचाईच्या धोक्यामुळे 20 टक्के पाणी कपात, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

कल्याण-डोंबिवली : पावसाळा सुरू असला तरी धरण क्षेत्रातील पाणीसाठ्याची चिंताजनक स्थिती लक्षात घेता कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाईचा सामना टाळण्यासाठी शहरातील पाणीपुरवठ्यात 20 टक्के कपात करण्याची…