रायगडमध्ये पुराचा कहर; 3 हजार गॅस सिलेंडर नदीत वाहून, जिल्हाधिकाऱ्यांचा हाय अलर्ट
रायगड : रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे एक धक्कादायक घटना घडली आहे. खालापूर तालुक्यातील चावणे-जांभिवली परिसरातील हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल)च्या एलपीजी बॉटलिंग प्लांटची संरक्षण भिंत पुराच्या जोरदार प्रवाहामुळे कोसळल्याने सुमारे 3 हजार…
देशभर मान्सूनची दमदार एन्ट्री! मुंबईत २७ वर्षांतील विक्रमी पाऊस; अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट
Monsoon 2026 : देशभरातील प्रतीक्षेनंतर अखेर नैऋत्य मान्सूनने ९ जुलैपर्यंत संपूर्ण भारत व्यापला आहे. जून महिन्यात अनेक भागांत जाणवलेली पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भरून निघाली असून आता…
दूध उत्पादकांना मोठा दिलासा! गायीच्या दुधाला ४१ रुपयांचा दर; राज्यातील संकलनात २० लाख लिटरची घट
सोलापूर : राज्यातील दूध उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. गायीच्या दुधाच्या खरेदी दरात वाढ करत गुजरातमधील अमूल संलग्न जिल्हा दूध संघांनी प्रमाणित गायीच्या दुधाला प्रतिलिटर ४१ रुपये दर जाहीर…
पुण्यात पालखी सोहळ्यासाठी अभेद्य सुरक्षा! ७ हजार पोलिस तैनात; AI तंत्रज्ञानाच्या मदतीने ठेवणार करडी नजर
पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा आज (गुरुवार) आणि उद्या (शुक्रवार) पुण्यात मुक्काम आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारण्यात…
पुणेकरांना मोठा दिलासा! अवघ्या ८ दिवसांत धरणांमध्ये १३ टीएमसी पाण्याची भर
पुणे : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यात अवघ्या आठ दिवसांत तब्बल १३ टीएमसीची वाढ झाली असून…
मोशीत भीषण दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; दोन मृत, ७ जणांसाठी बचावकार्य सुरू
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोमध्ये बुधवारी भीषण दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा प्रचंड ढिगारा घसरून ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळल्याने मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत…
‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषात माऊलींच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान; भक्तिरसात न्हाऊन निघाली आळंदी
आळंदी : आषाढी वारीचा सर्वाधिक भावनिक आणि भक्तिमय क्षण बुधवारी आळंदीत अनुभवायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या १९५ व्या आषाढी पायी वारीच्या प्रस्थान सोहळ्याला पहाटे घंटानादाने सुरुवात झाली. पहाटेपासूनच हजारो वारकरी…
७ सप्टेंबर लक्षात ठेवा ; हिंदुस्तानी भाऊचा ठाकरेंना इशारा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा रंगू लागली आहे. अभिनेता विकास पाठक उर्फ हिंदुस्तानी भाऊ यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबाबत…
मुंबई लोकलचा पुन्हा खोळंबा! नालासोपारा रुळांवर पाणी; पश्चिम रेल्वेच्या गाड्या ४५ मिनिटांपर्यंत उशिराने
विरार : मुंबईसह उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेला पुन्हा बसला आहे. नालासोपारा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने बुधवारी सकाळपासून लोकल गाड्या संथ गतीने धावत असून…
९ जुलैला शिक्षकांचे राज्यव्यापी आंदोलन; अनेक शाळांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता
मुंबई : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध शिक्षक संघटनांनी गुरुवार, ९ जुलै रोजी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाअंतर्गत शिक्षक सामूहिक रजा घेऊन…









