फक्त 5 तासांत पिकवतात आंबे; राज्यात ऑपरेशन मँगोमुळे खळबळ
उन्हाळा सुरू झाला की सर्वसामान्यांना रसाळ आंबा खाण्याचे वेध लागतात. मात्र आता हाच आंबा तुमच्या आरोग्यासाठी गोड विष ठरू लागला आहे. वाढत्या मागणीचा फायदा घेत आंब्याची कृत्रिम आवक वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांकडून…
सरकारी अधिकाऱ्यांसाठीच्या हिंदी परीक्षेचा निर्णय रद्द, मोठ्या विरोधानंतर सरकारचं पाऊल मागे
मुंबई. राज्यातील सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी होणारी हिंदी भाषेची परीक्षा (Hindi Exam For Maharashtra Officers0 आता रद्द करण्यात आली आहे. राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी ही…
पंढरपूर विकास प्रकल्पाला मंजुरी, आषाढीनंतर 4,130 कोटींच्या कामाला सुरुवात
पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने तब्बल 4130 कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला अंतिम हिरवा कंदील मिळाला आहे. आषाढी यात्रेनंतर…
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; एसटी-स्कॉर्पिओ धडकेत ४ ठार, ४ जखमी
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील वैशाखरे-टोकावडे परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला. विठ्ठलवाडी आगारातून कल्याणहून अहिल्यानगरकडे निघालेल्या एसटी बसची समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ कारशी जोरदार धडक झाली. या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला…
मंत्रिमंडळ बैठकीत 3 महत्त्वाचे निर्णय; आदिवासी शिक्षण, सोलापूर व धाराशिवसाठी मोठी घोषणा
मुंबईत आज (5 मे) मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देणे, सोलापूरमध्ये नवीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरू करणे…
केरळमध्ये भाजपनं खातं उघडलं, डाव्या पक्षांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला
केरळमध्ये गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांचा पराभव झाला आहे. केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणित यूडीएफ सत्ता स्थापन करण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. डाव्या पक्षांच्या एलडीएफचा यावेळी पराभव झाला आहे.…
पंढरपूर कॉरिडॉरला मंजुरी; ४००० कोटींच्या विकास आराखड्याला हिरवा कंदील
सोलापूर: महाराष्ट्रातील पंढरपूर येथे प्रस्तावित कॉरिडॉर आणि सर्वांगीण विकास आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाच्या शिखर समितीने मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत या महत्वाकांक्षी प्रकल्पाला हिरवा कंदील…
सोलापूरसह पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; तिहेरी हत्या आणि अल्पवयीनांवरील अत्याचाराने राज्य हादरलं
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावात एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात भीती आणि खळबळ पसरली आहे. गायत्री सुधाकर मस्के (40), मुलगी प्रिया मस्के (18) आणि मुलगा…










