रेशीम उद्योगातून आर्थिक सुबत्तेची नवी वाट

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रतिनिधी ) :  रेशीम उद्योग हा केवळ जोडधंदा न राहता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भविष्यात आर्थिक सुबत्ता देणारा सक्षम व्यवसाय ठरू शकतो. रेशीम कोष उत्पादनाबरोबरच कोषोत्तर…