बिर्याणीनंतर कलिंगड खाल्लं, अख्खं कुटुंब संपलं, चार जणांच्या मृत्यूबाबत पोलिसांची मोठी अपडेट
मुंबईतील पायधुनी परिसरात फूड पॉइझनिंगमुळे एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बिर्याणीनंतर या कुटुंबाने कलिंगड खाल्ले होते. त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाबचा त्रास सुरू झाला.…

