उष्माघाताचा कहर! लातूरमध्ये 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यूचा संशय; मृतांचा आकडा दोनवर

लातूर. जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. औसा तालुक्यातील गोंद्री गावात नऊ महिन्यांच्या बाळाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त…