Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! कृषी पंपांचे ४८ हजार कोटींचे जुने वीजबिल माफ; महायुती सरकारची घोषणा
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आणि दिलासादायक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी पंपांवरील ४८ हजार कोटी रुपयांचे जुने वीजबिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी…

