राज्यात पावसाचा कहर; ६३ जणांचा मृत्यू, मृतांच्या कुटुंबीयांना ४ लाखांची मदत
मुंबई : राज्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पावसाशी संबंधित दुर्घटनांमुळे मोठे नुकसान झाले आहे. १ जून ते ८ जुलै या कालावधीत राज्यभरात पावसामुळे झालेल्या विविध घटनांमध्ये ६३ नागरिकांचा मृत्यू झाला…

