बिश्नोई गँगच्या वाढत्या कारवायांवर विधानसभेत सरकारला घेराव; विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मुंबई: राज्यात बिश्नोई गँगच्या नावावरून खंडणी, जीवे मारण्याच्या धमक्या आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा मुद्दा मंगळवारी विधानसभेत गाजला. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी हा विषय उपस्थित करत राज्यातील…