सनातन विचार म्हणजे केवळ परंपरा नव्हे, तर जीवनमूल्यांचा स्वीकार : मकरंदबुवा हरदास

नागपूर, मोहन जाधव ( प्रतिनिधी ) : आधुनिक तंत्रज्ञान, बदलती जीवनशैली आणि जागतिकीकरणामुळे जग झपाट्याने बदलत आहे. या बदलांच्या प्रवाहात संस्कृतीची मूल्ये, कुटुंबव्यवस्था आणि नैतिकतेची जपणूक करणे अधिक महत्त्वाचे झाले…