व्याघ्र प्रकल्पांतून गावांचे स्थलांतर; महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर, तरीही ७२ टक्के गावे अजून जंगलातच

नागपूर : देशातील व्याघ्र प्रकल्पांच्या गाभा क्षेत्रातून गावांचे स्थलांतर करण्याच्या मोहिमेत महाराष्ट्राने महत्त्वाची प्रगती केली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) ‘स्ट्राईड्स २०२६’ अहवालानुसार, या कामात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर…