चंद्रपूर दीक्षाभूमी मुक्तीसाठी १६ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आक्रोश मोर्चा
चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : येथील पवित्र दीक्षाभूमीवर विकासकामे करताना तेथील ऐतिहासिक बुद्धविहार पाडले जाणार असल्याच्या संभ्रमावरून समाजबांधव अस्वस्थ आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी हा संशय दूर…

