संत्र्याची फळगळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात आणतेय पाणी!

तिवसा , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : कधी काळी शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीचे स्वप्न दाखविणारे संत्र्याचे पीक आज त्याच शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणत आहे. वर्षभर बागेची काळजी घेऊन, औषधांचा खर्च…