संस्कारक्षम पिढी घडविणे हे काळाचे मोठे आव्हान : कांचन गडकरी

नागपूर, मोहन जाधव ( प्रतिनिधी ) : बदलत्या काळानुसार समाजाची मूल्यव्यवस्था आणि जीवनशैलीमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. अशा परिस्थितीत मुलांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची रुजवणूक करून संस्कारक्षम पिढी घडविणे…