भारतीय समाजाच्या धर्म-संस्कृतीवरील आक्रमणाच्या काळात ती वाचविण्याचे कार्य भटके-विमुक्त समाजाने केले आहे : राज्यपाल जिष्णु देव वर्मा
पुणे, राधेश्याम कुलकर्णी ( प्रतिनिधी ) : भारतीय समाजाच्या धर्म-संस्कृतीवर विविध आक्रमणे झाली असताना भारतीय संस्कृती, परंपरा आणि सामाजिक मूल्ये जतन करून ती टिकविण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य भटके-विमुक्त समाजाने केले…

