वाघ-बिबट्यांच्या दहशतीवर मंत्रालयात निर्णायक खलबतं!
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी ): जिल्ह्यात वाघ आणि बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला असताना, या प्रश्नाला मंत्रालयाच्या पातळीवर वाचा फोडण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

