“पूरमुक्त मुंबईचा संकल्प! पंपिंग स्टेशन, पर्जन्यवाहिन्यांवर महापालिकेची करडी नजर”.

मुंबईला पूरमुक्त ठेवण्याच्या उद्देशाने मुंबई महापालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वीची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे. पंपिंग स्टेशन आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांचे बळकटीकरण करण्यासोबतच पूरप्रवण भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
पावसाच्या काळात पाणी साचण्याच्या समस्या टाळण्यासाठी विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत. शहरातील नालेसफाईची कामे जवळपास पूर्ण झाली असून, उर्वरित कामे १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. याशिवाय जलनिस्सारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावरही भर देण्यात येत असून, संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे.

लोकतंत्र मिरर

लोकतंत्र मिरर जनता का भरोसेमंद न्यूज चैनल 📍 महाराष्ट्र | पूरे भारत की खबरें ⚡ राजनीति | व्यापार | मनोरंजन | खेल | ताजा अपडेट 📢 ब्रांड प्रमोशन/ विज्ञापन के लिए संपर्क करे: 📞 9545924968/7758043733

Related Posts

अंबानगरमध्ये हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात

नांदेड : शहरातील विमानतळ रोड परिसरातील अंबानगर, सांगवी येथे वडार समाजाच्या वतीने श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी हा धार्मिक सोहळा…

बाफना खून प्रकरणातील महिनाभरापासून फरार आरोपी जेरबंद

नांदेड : बाफना परिसरातील खून प्रकरणात गेल्या एका महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जेरबंद केले. राजू रतन जोंधळे (वय 45 वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. वडेपुरी,…