PUNE l भारत-रशिया ऐतिहासिक लष्करी करार, ‘रेलोस’ करारामुळे दोन्ही देशांची सामरिक ताकद वाढणार

भारत आणि रशिया यांच्यात एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक लष्करी करार झाला आहे. ‘रेलोस’ नावाच्या या करारामुळे दोन्ही देश एकमेकांच्या भूमीवर सैनिक, युद्धनौका आणि विमाने तैनात करू शकणार आहेत. या करारामुळे भारताला आर्क्टिक क्षेत्रात प्रवेश मिळणार असून, रशियाला हिंद महासागरात आपली उपस्थिती वाढवता येणार आहे. जानेवारी २०२६ पासून हा करार लागू झाला असून, त्यामुळे भारताचे सामरिक स्थान अधिक बळकट झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे पाकिस्तानची चिंता वाढल्याची चर्चा आहे.

  • Related Posts

    NAGPUR | नागपुर शिवसेना शिंदे गुट की बड़ी समीक्षा बैठक, प्रतापराव जाधव बने नए संपर्क मंत्री

    नागपुर जिला और ग्रामीण शिवसेना की इस अहम बैठक की शुरुआत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे और आनंद दिघे के पूजन से हुई। मंच पर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव के साथ राज्यमंत्री…

    NAGPUR | बच्चू कडू के आने पर पार्टी लेगी फैसला : दीपक सावंत

    नागपुर में दीपक सावंत ने बच्चू कडू के मुद्दे पर कहा कि अंतिम निर्णय पार्टी लेगी। साथ ही मराठी भाषा अनिवार्यता पर जोर देते हुए उन्होंने संगठन और मतदाता सूची…